सह्याद्री निर्भिड न्यूज
वैभव जगताप
भारतीय उद्योगविश्वाचा हिरा हरपला...!
मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन. लोकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते रतन टाटा यांचे पार्थिव कुलाब्यातील त्यांच्या राहत्या घरी रात्री आणलं गेले रतन टाटा यांच्यावर सरकारी प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत रात्री दोन वाजताच्या सुमारास रतन टाटा यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले आहे जे कुलाब्यातील त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी त्यांचे पार्थिव आणण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार रतन टाटा यांची प्रकृती जी आहे त्यांची खालवली होती आणि त्यामुळे ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं. तीन दिवसापूर्वी देखील त्यांची प्रकृती खालावल्याचं चिंताजनक असल्याचे वृत्त जे आहेत ते आलं होतं मात्र याचं खंडन स्वतः रतन टाटा यांनीच आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते ही बातमी अफवा असल्याचा देखील त्यांनी निवेदनात आपल्याला म्हटलं होतं परंतु वय असेल किंवा मग वैद्यकीय कारण असेल यासाठी सध्या तपासणी सुरू असल्याचा देखील उल्लेख करण्यात आलेला होता मात्र काल त्यांची प्रकृती जी आहे ती घालवली होती आणि त्यामुळे त्यांना आय सी यू मध्ये देखील दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास त्यांचे पार्थिव हे तिथल्या कुलाबा निवासस्थानी आणण्यात आले. व एनसीपीए, नरिमन पॉईंट इथं त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे.व दर्शनासाठी सकाळी दहा ते चार या दरम्यान अनेक जणांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल. आणि त्यानंतर वरळी इथलं जे क्रिमिनेशन आहे तिथे अंतिम संस्कार पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शिक्षण असेल आरोग्य सेवा असेल सोबतच प्राणी कल्याण असेल अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळतं. स्टार्ट अप्स असेल आंतर प्रेरणाला मदत करणं असेल हे देखील अनेक गोष्टी आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच रतन टाटा गेल्यानंतर अनेकांकडन शोक जो आहे तो देखील व्यक्त करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे सोबतच अनेक उद्योजक असतील अभिनेते, अभिनेत्री असतील राजकीय मंडळी असतील या सगळ्यांनी दुःख जे आहे ते व्यक्त केलेले आहे.
Post a Comment
0 Comments